Jivanat 3 Prakarchya Lokanna Visrayche Nahi
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही, १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही, १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी, संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो, संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल होत नाही…
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते…
महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही, आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही…