Aaple Dukh
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते, आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते, आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते, आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही, १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी, संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो, संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल होत नाही…