Mansane Sukhane Aayushya Jagave

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा, उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा… कारण आपण फक्त, गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर, उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय…