Ayushyat Shevti Aathvanich Rahtat

आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघून जातात, जेव्हा कोणीच नसते सोबत तेव्हा मनात गर्दी करतात, आणि गर्दीत असतांना माणसांच्या मग मात्र एकटेच ठेवतात… आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात!