Pratyek Gosht Manasarkhi Ghadli Tar

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर,
जीवनात दुःखच उरले नसते,
आणि जर जीवनात दुःखच उरले नसते तर,
सुख कोणाला कळले असते…