Nirnay Barobar Ki Chuk

चुकीच्या निर्णयामुळे
आपला अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय बरोबर कि चूक
याचा विचार करायचा नाही,
निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं…
( कारण निर्णयच न घेणं हे सगळ्यात चूक असतं )