निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात,
तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात,
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते,
ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो…
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ सकाळ!
Shubh Sakal Guruvar
ADVERTISEMENT