Gairsamaj Honyachi Tujhi Bhiti

गैरसमज होण्याची तुझी नेहमीचीच भीती, प्रश्न आहे… तुला आपल्या नात्याची समज किती?…

Mi Aata Sad Rahat Nahi

मी आता SAD राहत नाही, कारण BAD लोकांची आठवण मी आता काढत नाही…

Je Pahije Te Sarv Milale Aste Tar

आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते, तर जीवनात गंमत अणि देवाला किंमत राहिली नसती…

Lok Mhantat Pahile Prem Visarta Yet Nahi

लोक म्हणतात पहिले प्रेम विसरता येत नाही, मग लोक आपल्या आई-वडीलांना कसे विसरतात…