Pratyek Gosht Manasarkhi Ghadli Tar

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर, जीवनात दुःखच उरले नसते, आणि जर जीवनात दुःखच उरले नसते तर, सुख कोणाला कळले असते…

Aaplya Aayushyat Kon Yenar He Vel Tharvate

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार, हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो…

Saglyanvar Prem Karat Raha

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा, सगळ्यांवर प्रेम करत रहा, कारण काही लोक ह्रदय तोडतील, तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील…

Paisa Mhanto SMS

एक सूंदर ओळ माणूस म्हणतो माझ्याकडे पैसे आल्यावर मी काहीतरी करेल… . . . पण पैसा म्हणतो तु काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल…