Vedna Dukh Aani Ashru SMS

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर, कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर, कदाचीत कधी अश्रुंची गरज भासलीच नसती…

Vat Pahnaryanpeksha Vat Lavnarech Khup Astat

वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारेच खुप असतात, जमिनीवर उभे राहून आकाशाला हात लावणारेच खुप असतात, सर्वांच्याच आयुष्यात दुःख भरभरुन असते, कारण सुख देणाऱ्यांपेक्षा दुःख देणारेच खुप असतात…

Chinta SMS Marathi

चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते…

Tumhala Tumche Dhyey Gathayche Asel Tar

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा, नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…