Vishwas Jar Tutla Tar

विश्वास जपणं खूप महत्वाचं असतं.. कारण एकदा ठेवलेला विश्वास जर तुटला ना तर Sorry या शब्दाला काही अर्थ उरत नाही…

Dukhacha Vichar Karu Naka

“दुःखाचा विचार करत बसलं की, समोर उभं असलेलं, सुख पण डोळ्यांना दिसत नाही…!

Bharlela Khisa Ani Rikama Khisa

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र, दुनियेतील माणसं दाखवतो…

Kuni Tumhala Sodun Gele Tar

एकदा एका व्यक्तीने मला विचारले: कुणी तुम्हाला सोडून गेलं तर तुम्ही काय कराल…?? : : मी म्हणालो: जी माणसे आपली असतात ती कधीच आपल्याला सोडून जात नाहीत… जी जातात, ती कधीच आपली नसतात…