Mulanchya Hitarth Jahir

१५ वर्ष आधी…!! मुलीच्या घरच्यांना आपल्या मुलीचे लग्न एखाद्या, चांगल्या मुलाबरोबर व्हावे असे वाटायचे.. आता मात्र परिस्थिती बदलली आहे, आता मुलांच्या घरच्यांना वाटते की आपल्या मुलाचे लग्न एखाद्या, चांगल्या मुलीबरोबर व्हायला हवे.. पटत असेल तर प्रत्येकाने ही पोस्ट शेअर करा!! मुलांच्या हितार्थ जाहीर!!!

Ratri Shant Jhop Yenyasathi

रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही…! त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं…!!

Shetkaryala Tumhi Visarata

माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, आयुष्यात तुम्हाला कधीतरी डॉक्टरची, पोलिसांची, वकिलाची, आणि धर्मगुरूंची गरज भासते. त्यांना आपण विसरत नाही पण, दिवसातून तीन वेळा तुम्हाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याला मात्र तुम्ही विसरता…

Paise Nahit Mhanun

पैसे नाहीत म्हणुन, शाळा सोडलेले खुप आहेत पण, पैसे नाहीत म्हणुन दारु सोडलेला, एकही माणूस या जगात नाही…