Aapan Aathvan Tyanchich Kadhto

आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

Love Marathi Shayari SMS

जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

Jevha Aapli Manse Door Aslyachi Janiv Hote

कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते, आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…

Tujhya Aathvanimadhye Ramun Rahavse Vatate

आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…