Ekhadach Mitra Tujhyasarkha Asto

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…

Jeevan Aahe Tithe Aathvan Aahe

जीवन आहे तिथे आठवण आहे, आठवण आहे तिथे भावना आहे, भावना आहे तिथे मैत्री आहे, आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…

Mitranchi Naave Sangaychi Nahi

कोणी कितीही बोललं तरी, कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी, मित्रांची नावं सांगायची नाही…

Mitraancha Raag Aala Tari

मित्रांचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही, कारण दुःखात असु किंवा सुखात ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…