Aayushyabhar Aathvanit Jagne

माणूस गमावणे हे
सर्वात मोठं नुकसान..
आणि त्याहीपेक्षा मोठं
नुकसान म्हणजे,
त्यांच्या आठवणीत
आयुष्यभर जगणं…