Aaplya Aayushyat Kon Yenar He Vel Tharvate

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार,
हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो…