Aathvan Charoli Marathi

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला की फुले सुकून जातात, मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसेच विसरून जातात….!