Breakup Sad SMS Marathi
मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…
मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…