Sambandh Purnpane Kadhich Todu Naka

“एखाद्या वळणावरती
जुळलेले संबंध तुटण्याचा
प्रसंग जरी आला तरी ते संबंध
पूर्णपणे कधीच तोडू नका..
कारण,
“अजून एखाद्या वळणावरती
हे संबंध परत एकदा
जोडण्याची गरज निर्माण
झाली तर,
निदान एकमेकांच्या मनात
प्रवेश करायला थोडीशी जागा
तरी असलीच पाहिजे”